साताऱ्यातील कास धरण ओव्हरफ्लो झाल्याने सातारकरांची पाण्याची चिंता मिटली..

सातारा - सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हर फ्लो झाले असून सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.. साताऱ्याची जलदेवता म्हणून संबोधले जाणारे कास धरण आज पहाटे पूर्ण भरले असून धरणामध्ये सध्या 0.03 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. कास धरण क्षेत्रात पावसाची संततधारा असल्याने कास धरण लवकर ओव्हर फ्लो झाले आहे.. कास धरणाची उंची वाढवण्यात आली असल्याने सध्या धरणात 50 पैकी 48 फुटांचा पाणीसाठा झालाय.. जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून येत्या काही दिवसांत ही धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला