मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
मेढा : मतदारसंघ पुनर्रचना अद्याप झालेली नसतानाही नवी मुंबईत जावळी-महाबळेश्वरमधील रहिवासी आणि माथाडी कामगारांचा मेळावा घेण्याच्या शशिकांत शिंदे यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वरकरणी हा मेळावा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी असल्...




