मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
मसूर : आरफळ कालव्याचे पाणी पिके करपून गेल्यावर सोडण्यात आले. पाटबंधारे प्रशासनाच्या नियोजनशून्य... मनमानी कारभारामुळे कराड उत्तर मधील मसूर पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर कालव्याला पाणी आले,...




