धरणांनी साताऱ्याची जमीन घेतली, पण प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी? मकरंद आबा, आता बैठका नकोत; ‘धाडसी निर्णय’ घ्या
सातारा : महाराष्ट्राच्या विकासासाठी धरणे उभी राहिली, शहरांना पाणी मिळाले, शेती हिरवीगार झाली आणि वीज निर्मिती झाली; मात्र या विकासासाठी स्वतःची घरे, जमिनी आणि गावांचा त्याग करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या नशिबी आजही कार्यालयांचे उंबरठे झि...




