मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक
भिंतींना तडे, खचलेली छते, पावसात गळती अन् जीर्ण पत्र्यांचा धोका; दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? जावळी-महाबळेश्वर-पाटणच्या दुर्गम शाळांची अवस्था गंभीर — ‘विद्यार्थ्यांचा जीव गे...




